जपायच्या असतात
गोड आठवणी
ह्रुदयाच्या आतल्या कप्प्यात
कारण.........
त्याच देतात दिलासा
आयुष्याचा पडत्या काळात
सोसायच्या असतो विरह
भावस्पर्शी मनाच्या गाभारयात
कारण.........
तोच असतो प्रकाश
कालोखत
जपायच्या असतात
गोड आठवणी
ह्रुदयाच्या आतल्या कप्प्यात
कारण.........
त्याच देतात दिलासा
आयुष्याचा पडत्या काळात
सोसायच्या असतो विरह
भावस्पर्शी मनाच्या गाभारयात
कारण.........
तोच असतो प्रकाश
कालोखत
Posted by
KPramod
at
8:00 PM
No Hubs written yet! |
No Hubs written yet! |
No Hubs written yet! |
1 comment:
पकाऊ कविता आहे. कविता म्हटले कि जी भावना मनात उफाळून येते त्या भावनेचीच वाट लावलेली आहे. कृपया असले काही
पुन्हा पोस्ट करू नये.
Post a Comment